पोस्ट्स

शेतकरी संघटना# उजनी धरण# आंदोलन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

रक्त सांडू... पण हक्काचे एक थेंब पाणी देणार नाही....

इमेज
  उपरीत रस्ता रोको आंदोलन प्रसंगी स्वाभिमानीचा निर्धार .. उपरी ता.पंढरपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने लाकडी निंबोडी योजनेंतर्गत पाणी नेण्यास विरोध म्हणुन सोमवारी सकाळी रस्तारोको आंदोलन करण्यात आले.  यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव बागल, तालुकाध्यक्ष सचिनजी पाटील, युवा आघाडी राज्य प्रवक्ता रणजित बागल, पक्षाचे तालुकाध्यक्ष पै साहेबराव नागणे, जि.कार्याध्यक्ष सचिन आटकळे, मनोज गावंधरे, बाहुबली सावळे, शहाजी जगदाळे, सुशिलकुमार शिंदे, सचिन घोडके, श्रीनिवास नागणे, अमित नागणे आदींसह पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष तानाजीराव बागल म्हणाले, जिल्ह्याच्या हक्काचे पाणी पळवुन नेवून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर जिल्ह्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांना हिसका दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. यावेळेस बोलताना तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी पालकमंत्री हे शेतकर्यांची कशी दिशाभूल करत आहेत याचा पाढा वाचला. एकीकडे जिल्ह्यातील योजनांना निधी मिळत नाही मात्र दुसरीकडे एका रात्रीत या योजनेला नि...